संत एकनाथ महाराज फारच प्रेमळ आणि मातृहदयी होते. समाजातील सर्व घटकांविषयी त्यांच्या मनात जिव्हाळा होता. त्या काळात समाजात भेदभाव पाळला जात होता. नाथबाबा मात्र सर्वांना ममतेनं वागवत. आपल्या वर्तनातून ते समतेचा संदेश देत. घरी आलेल्या एका कष्टकरी वडार दाम्पत्याला त्यांनी अत्यंत सन्मानानं वागवलं. तीच ही प्रसिद्ध कथा.
सेवाभाव
विविध जातीधर्मांचे लोक करतात वारकऱ्यांची सेवा पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक सेवाभावी हात राबतात....
पालखीसोबतच्या माणसांचा किराणा, डागडुजीचे साहित्य न् बरंच काही… माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत सुमारे १० लाख...
पुणे : ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ हा जगद्गुरू संत तुकाराम...
पुणे : देशाचं भविष्य ज्यांच्या हाती आहे त्या तरुणाईला व्यसनमुक्त बनवण्याच्या उद्देशाने युवकमित्र ह....