क्षमा करणं, हा संतांचा मूळ स्वभाव आहे. संत एकनाथांनी तर क्षमाशीलतेचा उत्तुंग आदर्श समाजासमोर ठेवला. कोणत्याही परिस्थितीत ते क्रोधीत होत नसत. त्यांच्या या स्वभावामुळंच त्यांना ‘शांतीब्रह्म’ असं संबोधण्यात येतं. त्यांना राग यावा म्हणून समाजकंटकांनी अनेक प्रयत्न केले. त्यापैकीच एक म्हणजे, स्नान करून परतणाऱ्या नाथबाबांवर थुंकणारा इसम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *