संत श्री एकनाथ महाराज एवढे मोठे आहेत की, त्यांची माहिती संपूर्ण भारताला व्हायला हवी. पण, महाराष्ट्राने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. वारकरी संप्रदायानेही एकनाथांना न्याय दिला नाही. नाथ महाराजांनी आपल्या अभंगांतून धर्माची चिकित्सा केली. समतेचा विचार मांडला. एकनाथ महाराजांच्या साहित्यात असे खूप काही आहे, जे आजही लोकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे.
सेवाभाव
विविध जातीधर्मांचे लोक करतात वारकऱ्यांची सेवा पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक सेवाभावी हात राबतात....
पालखीसोबतच्या माणसांचा किराणा, डागडुजीचे साहित्य न् बरंच काही… माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत सुमारे १० लाख...
पुणे : ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ हा जगद्गुरू संत तुकाराम...
पुणे : देशाचं भविष्य ज्यांच्या हाती आहे त्या तरुणाईला व्यसनमुक्त बनवण्याच्या उद्देशाने युवकमित्र ह....