अध्यात्म आणि विज्ञान यांच्यातील झगडा सनातन आहे. परंतु या दोघांनाही मान्य करावे लागते, की विश्वातील काही गोष्टी त्यांच्याही आकलनाच्या पलिकडच्या आहेत. त्यामुळे या विश्वाच्या नियंत्याला आपण विसरता कामा नये, असं संत तुकाराम महाराज म्हणतात…

अभंग निरूपण आणि गायन : ह. भ. प. दत्ता महाराज दोन्हे, मोसे खोरे, मुळशी, पुणे.

कृपया, आमचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा 🙏👇👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *