क्षमा करणं, हा संतांचा मूळ स्वभाव आहे. संत एकनाथांनी तर क्षमाशीलतेचा उत्तुंग आदर्श समाजासमोर ठेवला. कोणत्याही परिस्थितीत ते क्रोधीत होत नसत. त्यांच्या या स्वभावामुळंच त्यांना ‘शांतीब्रह्म’ असं संबोधण्यात येतं. त्यांना राग यावा म्हणून समाजकंटकांनी अनेक प्रयत्न केले. त्यापैकीच एक म्हणजे, स्नान करून परतणाऱ्या नाथबाबांवर थुंकणारा इसम.
सेवाभाव
विविध जातीधर्मांचे लोक करतात वारकऱ्यांची सेवा पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक सेवाभावी हात राबतात....
पालखीसोबतच्या माणसांचा किराणा, डागडुजीचे साहित्य न् बरंच काही… माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत सुमारे १० लाख...
पुणे : ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ हा जगद्गुरू संत तुकाराम...
पुणे : देशाचं भविष्य ज्यांच्या हाती आहे त्या तरुणाईला व्यसनमुक्त बनवण्याच्या उद्देशाने युवकमित्र ह....