संत श्री एकनाथ महाराज एवढे मोठे आहेत की, त्यांची माहिती संपूर्ण भारताला व्हायला हवी. पण, महाराष्ट्राने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. वारकरी संप्रदायानेही एकनाथांना न्याय दिला नाही. नाथ महाराजांनी आपल्या अभंगांतून धर्माची चिकित्सा केली. समतेचा विचार मांडला. एकनाथ महाराजांच्या साहित्यात असे खूप काही आहे, जे आजही लोकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *